आम्हाला कुठे पेटी बघायला मिळाला नाही आणि तुम्ही...! Shahajibapu Patil | Shivsena |

  • 2 years ago
जकारणात शरद पवार हे मोठे नेते असले तरी या देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, इंदिरा गांधी आणि अटल बिहारी वाजपेयी यांचा सुद्धा पराभव झाला होता. त्यामुळे निवडणुकीचा हा महिमा असून कोणाला निवडायचं आणि पराजित करायचं हे जनता ठरवत असते, असं मत आमदार शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त केलं.

#ShahajibapuPatil #EknathSHinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #AdityaThackeray #SanjayRaut #Guwahati #Surat #MaharashtraPolitics #HWNews

Recommended