काँग्रेस पक्षाने आदिवासी समाजाच्या इतिहासाचे जतन केले आहे - राहुल गांधी
राजस्थान येथील जाहीर सभेत बोलत असताना राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाने आदिवासी समाजाच्या इतिहासाचे जतन केल्याचे सांगितले. यासोबतच काँग्रेस आणि आदिवासी समाज यांचे नाते जुने असल्याचे त्यांनी नमुद केले.
#Banswara #Rajasthan #RahulGandhi #IndainNationalCongreess #KaranaVillage
#Banswara #Rajasthan #RahulGandhi #IndainNationalCongreess #KaranaVillage
Category
🗞
News