शिवसेनेने कोल्हापूर थेट पाणी योजनेचं काम पाडलं बंद

  • 3 years ago
कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी योजनेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करीत शिवसैनिकांनी काळामावाडी ते कोल्हापूर या दरम्यानच्या पाईपलाईनचे काम बंद पाडले.

Recommended