विष्णूंनी आपल्या विवाहात का नाही बोलावले गणपतीला

  • 5 years ago
एकेकाळी जेव्हा विष्णूंचा विवाह देवी लक्ष्मी यांसोबत जमले तेव्हा विवाहाची तयारी होऊ लागली. सर्व देवतांना निमंत्रणे पाठवण्यात आली मात्र गणपतीला काही निमंत्रण पोहचले नाही.
#webduniamarathi #ganeshstory #kidsstory

Recommended