महापुरात ठरतो 'जीवघेणा पूल'? लोकप्रतिनिधींना दखल घेण्यास ही वेळ नाही?

  • last month
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाळ्यात महापूर म्हणजे दरवर्षीचे दुखणे झाले आहे. पण याच आपत्ती काळात गावोगावचे रस्ते बंद होतात अन् आपत्कालीन परिस्थितीत गावकऱ्यांना जीव मुठीत घेऊन हा भयाण पुल ओलांडावा लागतो.

Category

🗞
News

Recommended