Toll Plaza Issue: राज्याच्या सर्व एन्ट्री पॉइंटवर राज्य सरकारतर्फे कॅमेरे लावले जातील
महाराष्ट्रातील सर्व एन्ट्री पॉइंटवर राज्य सरकारतर्फे कॅमेरे लावले जातील. त्यासोबतच महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे कॅमेरेही असतील. कॅमेरे टोलनाक्यांवरुन किती वाहने जातात याची नोंद ठेवतील. इतकेच नव्हे तर सदर महामार्ग, रस्त्याची उभारणी करण्यासाठी एकूण किती कोटींचे टेंडर निघाले होते., जाणून घ्या अधिक माहिती
Category
🗞
News