प्रशासन बंडखोरांच्या पाहुणचारात व्यस्त, वेठीस पूरग्रस्त | Assam Flood |Political Crisis| Sakal

  • 2 years ago
महाराष्ट्रात विधानसभा परिषदेच्या निकालानंतर शिवसेनेच्या दोन तृतीयांश आमदारांनी महाविकासआघाडी सरकार विरुद्ध बंड पुकारलं. हे सगळे आमदार आसामच्या गुवाहाटीतील रॅडिसन ब्लु या ५ हॉटलेमध्ये मुक्कामी आहेत,अशात आसाम सरकार सुद्धा या आमदारांच्या पाहुणचारात व्यस्त आहेत. आणि यात आसाममधल्या पूरस्थितीकडे पूर्णपणे दुर्लक्ष होतंय. ज्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय.