Nashik Water Special Report: या ग्रामस्थांची हाक सरकारपर्यंत कशी पोहोचणार? ABP Majha
नाशिकच्या इगतपुरी आणि पेठ तालुक्य़ातल्या गावांमध्ये पाण्याचं प्रचंड दुर्भिक्ष आहे. इथे हंडाभर पाण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागतेय. पण या नागरिकांच्या समस्य़ांकडे कोणत्याच लोकप्रतिनिधीचं किंवा प्रशासनाचं साधं लक्षही नाही.
Category
🗞
News