Lakhimpur Kheri Violence: लखीमपूर खिरी हिंसाचार हा पूर्णपणे नियोजित कट, SIT चा आला रिपोर्ट, केंद्रीय मंत्री अजिय मिश्राच्या अडचणीत वाढ

  • 3 years ago
शेतकऱ्यांच्या शांततेत चाललेल्या मोर्चात आशिषने मिश्राने कार घुसवली आणि अनेक निष्पाप लोकांना चिरडले. या घटनेत आणि त्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात ४ शेतकरी आणि ताफ्यातील ४ जणांसह ८ जणांचा मृत्यू झाला.लखीमपूर खिरी हिंसाचार हा पूर्णपणे नियोजित कट होता, असं तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने म्हटलं आहे.

Recommended