लसीवरुन राडा दिवसभरात काय घडलं? Devendra Fadnavis | Rajesh Tope

  • 3 years ago
राज्यातील सध्या कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झालाय. अनेक जिल्ह्यामधील लसीचा साठा हा संपला असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे लसीकरण पूर्णपणे थांबलं आहे. काही जिल्ह्यांमध्ये दोन ते तीन दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे. त्यामुळे लसीकरण मोहीम अडचणीत येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात केवळ दोन- तीन दिवस पुरेल एवढाच कोरोना लसीचा साठा शिल्लक असून केंद्राने लवकरात लवकर लस पुरवावी अशी मागणी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. केंद्रिय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन म्हणाले होते की. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात महाराष्ट्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. लशींचा पुरेसा पुरवठा होत नसल्याचा मुद्दा स्वतःचं अपयश झाकण्याचा प्रयत्न आहे, त्यात अजिबात तथ्य नाही. तर लसींचा पुरवठा हा लोकसंख्येच्या आधारावर नाही, तर त्या-त्या राज्यांच्या लसीकरणातील कामगिरीच्या आधारावर! होतो. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांनीही राज्य सरकारवर टीका केली. त्यामुळे लसीच्या मुद्द्यावरुन राज्य सरकार आणि केंद्र सरकार याच्या संघर्ष पहायला मिळतोय.. पाहूया दिवसभरात कोण काय म्हणालं..
#devendrafadnavis #marathinews #lokmat
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended