पाण्यासाठी बीडमधील 11 गावातील ग्रामस्थांचं धरणात आंदोलन

  • 3 years ago
बीडमधील माजलगाव शहरापासून जवळ असलेल्या पुनर्वसित 11 गावांचा पाणीपुरवठा सुरळीत करावा, या मागणीसाठी ग्रामस्थांनी माजलगाव धरणात उतरून आंदोलन केले. मागणी मान्य न झाल्यास जलसमाधी घेण्याचा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे.