Farm bills मुळे नेमकं काय बदलणार? Narendra Modi सरकराला का होतोय विरोध?

  • 4 years ago
मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी 3 अध्यादेश आणले होते ज्यांचं कायद्यात रुपांतर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हे कायदे मध्यस्थांना दूर करून शेतकऱ्यांचा नफा वाढवतील असं सरकारचं म्हणणं आहे, पण विरोधी पक्ष आणि NDA चे सदस्यही याचा विरोध करतायत. नेमका वाद काय आहे? शेतकरी रस्त्यावर का उतरलेत?

साभार संदर्भ- टाइम्स ऑफ इंडिया, द हिंदू, इंडियन एक्सप्रेस, आर्थिक सर्वेक्षण

Farm bills मुळे नेमकं काय बदलणार? Narendra Modi सरकराला का होतोय विरोध?

Recommended