"उपकाराची भावना ठेवली असती तर महाराष्ट्राच्या जनतेचे नुकसान झाले नसते", मंत्री चंद्रकांत पाटील

  • yesterday
राज्यात महायतीच्या सरकारने विविध योजना राबविल्या आहेत. त्यामुळे 2024 च्या निवडणुकीत 170 हून अधिक जागा आम्ही जिंकणार असा विश्वास मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Category

🗞
News

Recommended