Hingoli : तुरीला चांगल्या भावाची अपेक्षा; पण 'या' कारणामुळे शेतकरी चिंतेत

TimesInternet

by TimesInternet

0 views
#Farmer #ToorCrop #UntimelyRain #MaharashtraTimes
यावर्षीच्या खरीपातील पीक शेतकऱ्यांच्या म्हणावं तसं हाती लागलं नाही. त्यामुळे सोयाबीन आणि उडदाच्या उत्पादनात घट झालीय. आता अंतिम टप्प्यात असलेल्या तुरीलाही पावसाचा आणि ढगाळ वातावरणाचा फटका बसलाय. बदलत्या वातावरणामुळे तुरीवर मररोगाचा प्रादुर्भाव वाढतोय. महागडी औषध फवारणी करूनही शेतकऱ्यांकडे पर्यायच उरलेला नाही.