सरकार पायात पाय घालून पडले तर आम्ही काय करू? Raosaheb Danve on Maharashtra Government

  • 3 years ago
महाविकास आघाडी सरकार म्हणजे 'अमर अकबर अँथनी' या चित्रपटातील कथेप्रमाणे महाराष्ट्रामध्ये काम करत आहे असा खोचक टोला रावसाहेब दानवे यांनी लगावला आहे. आज पुण्यामध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी असे सांगितले की, आम्हाला राज्यामध्ये अस्तित्वात असलेले सरकार पाडण्याची अजिबात गरज नाही. कारण एक दिवस आघाडी सरकार हे स्वत:च एकमेकांच्या पायात पाय अडकून पडेल असे सुद्दा त्यांनी म्हटले. त्याचबरोबर पत्रकारांनी सुशांत सिंहच्या बाबतीत प्रश्न विचारला असता मला यावर काही जास्त बोलायचे नाही आहे असे त्यांनी सांगितले.

#lokmat #RavsahebDanve #BJP #MaharashtraGovernment #Uddhavthackeray #Ajitdadapawar
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat