कोरोना काळात महतवाच्या घटना | Covid 19 in India | Lockdown | India News

  • 3 years ago
मध्य प्रदेशातले  १९ मजूर जालना या शहरातून साठ किलोमीटर अंतर असलेल्या औरंगाबाद च्या दिशेने रेल्वे रुळावरून जात होते. पहाटे एक मालवाहू गाडी आली त्याखाली १४जण चिरडले गेले. 8 मे रोजी ही घटना घडली. जालना शहरात एस आर जी नावाच्या कंपनीमध्ये हे एकोणावीस मजूर काम करत होते, शासनाने परप्रांतीय मजुरांना घरी जाण्यासाठी विशेष रेल्वे सुरू केली आहे अशी माहिती त्यांना मिळाली. तसंच भुसावळ ईथुन मध्यप्रदेशला ही रेल्वे जाणार आहे, असंही त्यांना कळालं आणि त्यांनी थेट रेल्वे रुळाचा आश्रय घेत मनमाड च्या दिशेने अंतर कापायला सुरुवात केली, हे मजूर सटाणा परिसरात म्हणजे औरंगाबाद पासून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या करमाड एमआयडीसी परिसरामध्ये आले.थकल्यामुळे हे सगळे मजूर रुळावर झोपले. संपूर्ण देशात रेल्वे वाहतूक बंद आहे, असा ग्रह करून हे मजूर रेल्वे रुळावर झोपले. मात्र पहाटे एक मालवाहू गाडी आली आणि या गाडी खाली हे मजूर चिरडले गेले.
सौजन्य- ani news
#Lockdown #Coronavirus #covid19 #maharashtra #india
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat