रत्नागिरीमध्ये स्थानिकांनी वाचवली खलांशी भरकटलेली बोट

  • 3 years ago
रत्नागिरीतील दापोली तालुक्यामधील आंजर्ले खाडीत भरकटलेल्या तीन खलाशांची एक नौका ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे वाचवण्यात आली आहे. उसळत्या लाटांवर डोलणारी ही नौका कधीही बुडण्याची भीती होती. पण किनाऱ्यावर जमलेल्या ग्रामस्थांनी ती वाचवली.

Recommended