बॅगिंग तंत्रज्ञानाने पिकला आंबा

  • 3 years ago
रत्नागिरी - गुहागर तालुक्यातील असगोली येथील शेतीनिष्ठ शेतकरी व साईमेरु अ‍ॅग्रो टुरिझमचे नित्यानंद झगडे यांनी १२० दिवसात पूर्णपणे कागदाच्या पिशवीत (बॅगिंग तंत्रज्ञानाने) आंबा पिकवला आहे.

Category

🗞
News

Recommended