अहंकारामुळे दु:ख का येते? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti

  • 3 years ago
अंहकार म्हणजे आपल्यातील मोठेपणा होय. आपण जेव्हा समाजाच्या दृष्टीने चांगले काम करतो तेव्हा त्या संपूर्ण कामाचे क्रेडीट आपण घेत असतो. पण जेव्हा आपल्याकडून एखाद्या कामामध्ये चूक होते तेव्हा आपण ते काम सरळ दुस-याच्या अंगावर ढकलून देतो. कारण आपल्यामध्ये अहंकार हा मोठ्या प्रमाणामद्ये भरलेला असतो. माणसाने जीवनामध्ये कितीही मोठे झाले तरी त्याचे पाय मात्र जमिनीवरच राहिले पाहिजे. आपल्या मनामध्ये मोठ्या प्रमाणात जो न्यूनगंड भरलेला असतो तो आपण बाहेर टाकायचा असतो. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी अहंकारामुळे दु:ख का येते? यावर आपल्याला काय मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा