आपल्याला मनाचे ज्ञान का हवे? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti
आपल्या स्वत:च्या जीवनामध्ये आपले मन आपल्याला काय सांगत आहे याचे आपण प्रथम ऐकले पाहिजे. आपले मन हेच आपले सर्वोत्तम मार्गदर्शक असते. आयुष्यामध्ये आपल्या मनावर इतर व अनोळखी व्यक्ती वेगवेगळ्या पद्धतीने ज्ञान बिंबवत असतात. आपल्याला आपले मन काय सांगत असते तेच आपल्या कृतीमधून आपल्याला दिसले पाहिजे. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी आपल्याला मनाचे ज्ञान का हवे? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा